माणसांना स्वतःच्या क्षुद्र अशा वैयक्तिक अहंकारावर मात करण्यास भाग पाडावे आणि त्याकरता साहाय्य व प्रकाश मिळविण्यासाठी, माणसं पूर्णतः केवळ ईश्वराकडेच वळावीत म्हणून पृथ्वीवर ‘कठीण समय’ येतो. माणसांची दृष्टी ही अज्ञानी असते; केवळ ईश्वरच सर्वकाही जाणतो.
– श्रीमाताजी
(CWM 16 : 425)
Latest posts by श्रीमाताजी (see all)
- साधना, योग आणि रूपांतरण – २२५ - January 17, 2025
- साधना, योग आणि रूपांतरण – २२४ - January 16, 2025
- साधना, योग आणि रूपांतरण – २२३ - January 15, 2025