एखाद्याने आपले एक पाऊल एकीकडे आणि दुसरे पाऊल दुसरीकडेच तर पडत नाही ना, आपापल्या मार्गाने जाणाऱ्या दोन वेगवेगळ्या बोटींमध्ये तर आपण उभे नाही ना, याची काळजी घ्यावयास हवी. श्रीअरविंदांचे असे सांगणे आहे की, व्यक्तीने ‘दुहेरी जीवन’ जगता कामा नये. त्याने एक तर ही गोष्ट सोडावयास हवी किंवा ती – एकाच वेळी दोन्हींचे अनुसरण करता येत नाही.
-श्रीमाताजी
(CWM 04 : 377-378)
Latest posts by श्रीमाताजी (see all)
- व्यक्तिगत आत्मा आणि विश्वात्मक आत्मा - December 10, 2023
- पूर्वीची आध्यात्मिकता - December 8, 2023
- नवजन्म - December 7, 2023