कर्म आराधना – ३८
कर्म करत असताना सुरुवातीला ‘ईश्वरी उपस्थिती’चे स्मरण ठेवणे हे सोपे नसते; परंतु कर्म संपल्यासंपल्या लगेचच जरी त्या उपस्थितीची जाणीव व्यक्तीला पुनरुज्जीवित करता आली तरी ठीक आहे. कालांतराने कर्म करत असतानाच त्या उपस्थितीची जाणीव आपोआप होऊ लागेल.
– श्रीअरविंद
[CWSA 29 : 258-259]
Latest posts by श्रीअरविंद (see all)
- आध्यात्मिक तपस्या - December 2, 2023
- द्वंद्वातीतता आणि आध्यात्मिकता - December 1, 2023
- आध्यात्मिकतेचा गाभा - November 28, 2023