कार्य अर्धवट सोडून द्यायचे ?
कर्म आराधना – १४
एका नवीन गोष्टीच्या उभारणीसाठी आधीची गोष्ट मोडावी लागणे हे काही चांगले धोरण नव्हे. जे समर्पित झालेले आहेत आणि जे ‘ईश्वरा’साठी कार्य करू इच्छितात त्यांनी धीर धरला पाहिजे आणि गोष्टी योग्य क्षणी व योग्य पद्धतीने करण्यासाठी, वाट कशी पाहावी हे त्यांनी जाणून घेतले पाहिजे.
*
एखादे कार्य हाती घ्यायचे आणि ते तसेच अर्धवट सोडून द्यायचे आणि पुन्हा एखादे नवीन कार्य करायला लागायचे, ही काही तितकीशी हितकर सवय नाही.
– श्रीमाताजी
(CWM 14 : 306)
Latest posts by श्रीमाताजी (see all)
- श्रीअरविंद यांचा संदेश - July 10, 2026
- विश्वाच्या अस्तित्वाचे रहस्य - July 7, 2026
- विभक्तीकरण अटळ… - July 6, 2026





