विचार शलाका – ०२
दुःखभोग हे प्रथमतः अज्ञानामुळे येतात आणि दुसरे कारण म्हणजे, व्यक्तिरूप चेतनचे ‘दिव्य चेतना’ व ‘दिव्य अस्तित्व’ यांपासून विलगीकरण झालेले असल्यामुळे ते येतात.
जेव्हा ही विलगता नाहीशी होते, जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःच्या विभक्त अशा छोट्याशा ‘स्व’मध्ये न जगता संपूर्णतया ‘दिव्यत्वा’मध्ये जगू लागते तेव्हाच केवळ दुःखभोग पूर्णत: नाहीसे होतात.
– श्रीअरविंद
(CWSA 28 : 527)
Latest posts by श्रीअरविंद (see all)
- आध्यात्मिक तपस्या - December 2, 2023
- द्वंद्वातीतता आणि आध्यात्मिकता - December 1, 2023
- आध्यात्मिकतेचा गाभा - November 28, 2023