चैत्य अस्तित्वातून आलेली प्रेरणा
सद्भावना – २३
केवळ चैत्य अस्तित्वातून आलेली प्रेरणाच खरी असते. प्राण आणि मन यांच्याकडून येणाऱ्या प्रेरणा या निश्चितपणे अहंकारमिश्रित असतात आणि अनियंत्रित असतात. बाहेरील संपर्काला प्रतिक्रिया म्हणून व्यक्तीने कृती करता कामा नये तर, प्रेमाच्या आणि सद्भावनेच्या अपरिवर्तनीय (Immutable) दृष्टिकोनातून कृती केली पाहिजे.
– श्रीमाताजी
(CWM 14 : 334)
Latest posts by श्रीमाताजी (see all)
- शिक्षण आणि संस्कृती - June 9, 2026
- शिक्षणाचे ध्येय - June 8, 2026
- ईश्वराचे साधन होण्यासाठी प्रार्थना - June 7, 2026






