क्रांतदर्शी श्रीअरविंदांना दिसलेला ‘भारत’ – २०

(दिनांक ०५ मार्च १९०८)

भारत हा राष्ट्रांचा गुरु आहे. मानवी जिवाला कितीही गंभीर आजार झाला असेना का, तरी त्याला त्यातून बाहेर काढणारा भारत हा धन्वंतरी आहे. जगाचे जीवन पुन्हा एकदा नवीन साच्यात ओतावे आणि मानवी चैतन्याची शांती त्याला पुन्हा एकदा गवसून द्यावी हे भारताचे नियत कार्य आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 06-07 : 906)

श्रीअरविंद