(दिनांक : ०६ नोव्हेंबर १९०९)

हिंदुत्वाला एकत्रित आणण्यासाठी केवळ दोनच गोष्टी पुरेशा समर्थ आहेत – एक अशी नवी आध्यात्मिक प्रेरणा की जी, वेदान्तावर आधारलेली असेल, मानवाच्या मूलभूत एकत्वावर भर देणारी असेल, …ती बंधुता, स्वातंत्र्य, समता यांच्या भव्यदिव्य आदर्शावर उभारलेली असेल आणि तिला भारतीय वंश तसेच हिंदु आध्यात्मिक संकल्पना आणि साधना यांच्या थोर कार्याची आणि दमदार भवितव्याची जाण असेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, एक पुरेशी जोमदार राजकीय लाट की जी, त्या समाजाच्या रक्षणासाठी आणि त्याच्या उन्नतीसाठी सर्व हिंदूंना संघटित करू शकेल.

– श्रीअरविंद
(CWSA 08 : 302-303)

श्रीअरविंद