दिव्य चेतना आणि ईश्वरी कृपा
ईश्वरी कृपा – ११
मनाच्या पलीकडे, ‘ईश्वरी कृपे’वरील श्रद्धाच आपल्याला सर्व अग्निपरीक्षांमधून बाहेर पडण्याचे, आपल्या सर्व दुर्बलतांवर मात करण्याचे सामर्थ्य देते आणि ती श्रद्धाच आपला दिव्य चेतनेशी संपर्क करून देते, ही ‘दिव्य चेतना’ आपल्याला केवळ शांती आणि आनंदच देत नाही तर, शारीरिक संतुलन आणि उत्तम आरोग्यसुद्धा प्रदान करते, ही सारी शिकवण आपल्याला देण्यासाठीच जीवनातील सर्व परिस्थिती घडविण्यात आलेली असते.
– श्रीमाताजी
(CWM 10 : 320)
Latest posts by श्रीमाताजी (see all)
- अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – ०५ - January 17, 2026
- अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – ०४ - January 16, 2026
- अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – ०३ - January 15, 2026





